Category
malipura news

‘हद कर दी आपने’ महावितरणच्या कारभारावर माळीपुरा भागातील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

जालना । प्रतिनिधी - महावितरण पावसाळ्यापुर्वी करण्यात येणार्‍या कामामध्ये यंदा हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येत आहे. थोड्याशा वारा-वादळ, पावसामुळे दोन-दोन, चार-चार तास वीजचे पुरवठा खंडीत होतो आहे. गेल्या महिनाभरापासून तर जालना शहरातील प्रत्येक भागातील नागरिक महावितरणच्या कारभारामुळे त्रस्त आहे. त्यातच माळीपुरा...
जालना 
Read More...

Advertisement