Category
मुख्य पान

अधिस्वीकृती पत्रिकेसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करावी - देवेंद्र भुजबळ 

मुंबई - पत्रकारांसाठी शासनाच्या असलेल्या योजना, सवलती, तरतुदी यांचा लाभ मिळण्यासाठी संबंधित पत्रकाराकडे अधिस्वीकृती पत्रिका असणे बंधनकारक आहे.त्यामुळे संबंधित वृत्तपत्रास मंजूर असलेल्या अधिस्वीकृती पत्रिकेच्या कोट्यापेक्षा त्या त्या वृत्तपत्रात अधिक पत्रकार असल्यास ते अधिस्वीकृती पत्रिकेसाठी पात्र ठरत असूनही केवळ  त्या वृत्तपत्राच्या...
ब्रेकींग न्यूज...  मुख्य पान 
Read More...

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे – मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

पंढरपूर -  पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच...
मुख्य पान 
Read More...

अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन; नागरिकांचा ईशारा

जालना । प्रतिनिधी - शहरातील फुलबाजार ते मोती मस्जिद मामा चौक कडे जाणार्‍या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात यावा अशी मागणी मोती मस्जिद व फुलबाजार परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. तात्काळ रस्ता...
जालना  मुख्य पान 
Read More...

‘त्या’ डॉक्टरांची डिग्री रद्द करून प्रॅक्टीस बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालनाचे निवेदन

जालना । प्रतिनिधी - आस्था हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी सर्वच पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना व पत्रकारांच्यावतीने निषेध करण्यात आला असून शुक्रवार (दि 27) रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. पत्रकारांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांची भेट घेत त्यांना प्रकरणाचे...
ब्रेकींग न्यूज...  जालना  मुख्य पान 
Read More...

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती– एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन!

भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु, या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित, धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला, त्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्थान अग्रभागी आहे. त्यांच्या जीवनकार्याने सिद्ध केलं की...
मुख्य पान 
Read More...

महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य – उद्योग मंत्री उदय सामंत

पुणे - महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य असून सुमारे १५ लाख ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य शासनाने आणली आहे. मोठ्या उद्योगांसोबतच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन म्हणून मोठ्या प्रमाणात सवलती देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन...
मुख्य पान 
Read More...

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई  : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत 32 पूल महारेलनी पूर्ण केले आहेत, यावर्षी 25 पूल महारेलच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त...
मुख्य पान 
Read More...

श्रीरामाची वैशिष्ट्ये आणि कार्य 

श्री विष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी असे म्हणतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, मध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत रामचंद्राचा जन्म झाला. कित्येक राममंदिरांतून चैत्र...
मुख्य पान 
Read More...

समर्थांची साधना

  समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म एप्रिल, इ.स. १६०८ साली, रामनवमीला, जालना जिल्ह्यातील जांब, महाराष्ट्र येथे झाला. १६८२ साली त्यांनी देहत्याग केला. समर्थ रामदास स्वामी यांचे मुळ नाव ‘नारायण सूर्याजीपंत कुलकर्णी’ (ठोसर) होते. त्यांच्या वडीलांचे नाव सूर्याजीपंत  ठोसर हे होते.             या...
मुख्य पान 
Read More...

पर्यटन व्यवसायात महिलांना मोठी संधी - अलका भुजबळ

मुंबई - पर्यटन व्यवसायात  महिला व्यावसायिकांची संख्या आजही अत्यल्प असून, त्यांच्या अंगी असलेल्या अगत्य ,आतिथ्य आणि एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याच्या  कौशल्यामुळे त्यांना या व्यवसायात मोठी संधी आहे, त्यामुळे महिलांनी या संधीचा लाभ घेतला पाहिजे,असे आवाहन न्यूज स्टोरी टुडे  च्या...
मुख्य पान 
Read More...

‘ॲग्रीस्टॅक योजना’ – शेतीतील डिजिटल क्रांती

शेतीच्या आधुनिकतेसाठी आणि शेतकऱ्यांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून केंद्र व राज्य शासनाने ‘ॲग्रीस्टॅक’ (Agri Stack) योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डिजिटल डाटाबेस तयार करून, शेतीविषयक सेवा अधिक जलद आणि पारदर्शक केल्या जातील. नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या...
मुख्य पान 
Read More...

देवाभाऊ मराठवाडा महाराष्ट्रात आहे का? - डॉ. संजय लाखे

जालना । प्रतिनिधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल सादर अर्थसंकल्पात बहिर्गोल भिंगातून शोधूनही मराठवाडा दिसत नाही. त्यामुळे मराठवाडा महाराष्ट्रात आहे किंवा नाही याचा खुलासा सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी करावं...
मुख्य पान 
Read More...