Category
मुख्य पान

श्रेयाचे राजकारण; मराठा आंदोलन आणि राजकीय बाजारीकरण

आता श्रेयाच्या भाजपाकडून आणि शासकिय जाहिराती निघतील... त्यातही अतिरेक केवळ धनदांडग्या मीडियाची सोय करण्यासाठी व देवाभाऊ मराठ्यांचे कैवारी आहेत हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतील. म्हणजे हे असं झालं स्वातंत्र्य भारतासाठी बलिदान देणारे, लढणारे यांना नव्हे स्वातंत्र्याचे श्रेय इंग्रजांना देणे...
ब्रेकींग न्यूज...  महाराष्ट्र  जालना  पनवेल  मुख्य पान  देश-विदेश  क्रीडा  मनोरंजन  संपादकीय 
Read More...

‘सीमाएं सिर्फ दिमाग में होती हैं, उम्र में नहीं’; 80 व्या वर्षी एव्हरेस्ट आणि 79 व्या वर्षी अन्नपूर्णा सर करणारे सत्यदेव वर्मा

‘माणसाने एकदा मनात ठरवले की, तो काहीही करू शकतो.’ हे वाक्य तंतोतंत खरे करून दाखवले आहे ज्येष्ठ गिर्यारोहक सत्यदेव वर्मा यांनी. वयाच्या 79 व्या वर्षी अन्नपूर्णा बेस कॅम्प आणि 80 व्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण करून त्यांनी हे...
मुख्य पान 
Read More...

उद्या जालन्यात रंगणार भव्य दही हंडी महोत्सव; चंद्रशेखर आझाद मैदान वर उत्सवाचा शिखर...

जालना | प्रतिनिधी - श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त यंदा जालन्यातील सर्वात मोठा भव्य दहीहंडी महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. शिवचैतन्य प्रतिष्ठान, जालना यांच्या वतीने बुधवारी दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता चंद्रशेखर आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज...
ब्रेकींग न्यूज...  मुख्य पान 
Read More...

चंद्रशेखर आझाद मैदानात शिवचैतन्य प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी महोत्सव 2025 भूमिपूजन सोहळा संपन्न; उत्सवातून राजकीय व सामाजिक एकतेचा संदेश

जालना । प्रतिनिधी - जालन्यातील पारंपरिक आणि लोकप्रिय ठरलेला शिवचैतन्य प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी महोत्सव 2025 यंदा अधिक मोठ्या आणि भव्य स्वरूपात पार पडणार असल्याचे चित्र भूमिपूजन सोहळ्यातून स्पष्ट झाले. चंद्रशेखर आझाद मैदानावर पार पडलेल्या या विधीला शहरातील अनेक मान्यवर, राजकीय...
जालना  मुख्य पान 
Read More...

“दोन दिवसांचा उजेड, आणि मग पुन्हा अंधार!” ;  जालना महावितरणचा 'शॉर्ट सर्किट' कारभार; आमदारांच्या दणक्याचं लाईफ स्पॅन दोन दिवस?

जालना | प्रतिनिधी - जालना शहरात वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावरून नागरिक अक्षरशः अंधारात रमले आहेत. एकीकडे महावितरणचे अधिकारी 'लाइनमध्ये आहे, साहेब' हेच पुन्हा पुन्हा सांगताना थकत नाहीत, तर दुसरीकडे आ. अर्जुनराव खोतकर यांनी दिलेला वीजदणका केवळ दोन दिवसांपुरताच प्रकाशमान राहिला. खोतकर यांच्या...
जालना  मुख्य पान 
Read More...

अधिस्वीकृती पत्रिकेसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करावी - देवेंद्र भुजबळ 

मुंबई - पत्रकारांसाठी शासनाच्या असलेल्या योजना, सवलती, तरतुदी यांचा लाभ मिळण्यासाठी संबंधित पत्रकाराकडे अधिस्वीकृती पत्रिका असणे बंधनकारक आहे.त्यामुळे संबंधित वृत्तपत्रास मंजूर असलेल्या अधिस्वीकृती पत्रिकेच्या कोट्यापेक्षा त्या त्या वृत्तपत्रात अधिक पत्रकार असल्यास ते अधिस्वीकृती पत्रिकेसाठी पात्र ठरत असूनही केवळ  त्या वृत्तपत्राच्या...
ब्रेकींग न्यूज...  मुख्य पान 
Read More...

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे – मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

पंढरपूर -  पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच...
मुख्य पान 
Read More...

अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन; नागरिकांचा ईशारा

जालना । प्रतिनिधी - शहरातील फुलबाजार ते मोती मस्जिद मामा चौक कडे जाणार्‍या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात यावा अशी मागणी मोती मस्जिद व फुलबाजार परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. तात्काळ रस्ता...
जालना  मुख्य पान 
Read More...

‘त्या’ डॉक्टरांची डिग्री रद्द करून प्रॅक्टीस बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालनाचे निवेदन

जालना । प्रतिनिधी - आस्था हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी सर्वच पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना व पत्रकारांच्यावतीने निषेध करण्यात आला असून शुक्रवार (दि 27) रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. पत्रकारांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांची भेट घेत त्यांना प्रकरणाचे...
ब्रेकींग न्यूज...  जालना  मुख्य पान 
Read More...

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती– एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन!

भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु, या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित, धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला, त्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्थान अग्रभागी आहे. त्यांच्या जीवनकार्याने सिद्ध केलं की...
मुख्य पान 
Read More...

महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य – उद्योग मंत्री उदय सामंत

पुणे - महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य असून सुमारे १५ लाख ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य शासनाने आणली आहे. मोठ्या उद्योगांसोबतच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन म्हणून मोठ्या प्रमाणात सवलती देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन...
मुख्य पान 
Read More...

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई  : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत 32 पूल महारेलनी पूर्ण केले आहेत, यावर्षी 25 पूल महारेलच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त...
मुख्य पान 
Read More...

Advertisement