Category
महाराष्ट्र

श्रेयाचे राजकारण; मराठा आंदोलन आणि राजकीय बाजारीकरण

आता श्रेयाच्या भाजपाकडून आणि शासकिय जाहिराती निघतील... त्यातही अतिरेक केवळ धनदांडग्या मीडियाची सोय करण्यासाठी व देवाभाऊ मराठ्यांचे कैवारी आहेत हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतील. म्हणजे हे असं झालं स्वातंत्र्य भारतासाठी बलिदान देणारे, लढणारे यांना नव्हे स्वातंत्र्याचे श्रेय इंग्रजांना देणे...
ब्रेकींग न्यूज...  महाराष्ट्र  जालना  पनवेल  मुख्य पान  देश-विदेश  क्रीडा  मनोरंजन  संपादकीय 
Read More...

महाबोधी बुध्दविहार मुक्ती साठी निघालेल्या पंचशिल धम्म ध्वज यात्रेचे जालन्यात जंगी स्वागत; मंठा चौफुली ते अंबड चौफुली दरम्यान काढली पद यात्रा

जालना | प्रतिनिधी -     महाबोधी महाविहार मुक्त झाला पाहिजे यासाठी नागपूर ते चैत्यभमी पर्यंत भंते विनायचार्य यांनी काढलेली पंचशील धम्म ध्वज जनसंवाद यात्रा ही शनिवार दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी जालना शहरात दाखल झाली. दरम्यान या यात्रेचे जालन्यात जंगी सदरील...
महाराष्ट्र 
Read More...

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल : Rovision Tech Hub Pvt. Ltd. आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार

जालना | प्रतिनिधी -      जालना येथील युवा उद्योजकांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात मोठे पाऊल उचलले आहे. नवी मुंबई येथे उच्च क्षमतेचे, हरित प्रमाणित आणि ऊर्जा कार्यक्षम डेटा सेंटर उभारण्यासाठी Rovision Tech Hub Pvt. Ltd. आणि महाराष्ट्र शासन यांच्यात दिनांक १९   या...
महाराष्ट्र 
Read More...

"तुमचं टाळकं ठिकाणावर आणलं आहे" – खोतकर यांची आक्रमक भूमिका; ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे (बोर्डीकर) यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यात वीजविषयक आढावा बैठक

खोतकरांचा महावितरण कंपनीवर घणाघात; ठेकेदारांनाही झणझणीत फैलावर ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे (बोर्डीकर) यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यात वीजविषयक आढावा बैठक जालना  - जालना जिल्ह्यातील वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रश्नावर आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे (बोर्डीकर) यांच्या...
महाराष्ट्र  जालना 
Read More...

तत्कालीन  न.प. जालनाच्या शेवटच्या सभेतील आयत्या वेळी घेण्यात आलेल्या नियमबाह्य विषयाची चौकशी करा - अर्जुनराव खोतकर 

जालना -    तत्कालीन नगरपालिकेत अध्यक्षिने  शेवटच्या सभेत आयत्या वेळेचे शेकडो बेकायदा विषय घेण्यात आले असून ते नियमबाह्य आहेत. नियमानुसार केवळ तीन विषय घेता येतात. याबाबत संबंधित मंत्रीमहोदयांकडे तक्रार केल्यानंतर चौकशी देखील लावण्यात आली आहे. मात्र चार महिने उलटले तरी सत्यता...
महाराष्ट्र 
Read More...

ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तत्काळ कारवाई करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई -   ठेवीदारांना न्याय देण्यासाठी बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संबंधित आरोपींवर तत्काळ कारवाई करावी. तसेच सोसायटीच्या उर्वरित 238 मालमत्ता तातडीने जप्त करण्याचे, निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ज्ञानराधा मलटीस्टेट को. ऑप. क्रेडिट...
महाराष्ट्र 
Read More...

राज्य व विभागीय अधिस्वीकृती समित्यांविरोधात याचिकेवर १२ ऑगस्ट २०२५ रोजी उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) | विशेष प्रतिनिधी-महाराष्ट्र शासनाने दिनांक ११ जुलै २०२३ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय अधिस्वीकृती समिती तसेच नऊ विभागीय अधिस्वीकृती समित्यांची स्थापना केली होती. या समित्यांची स्थापना करण्यापूर्वी मान्यता प्राप्त पत्रकार संघटनांची चौकशी करण्यात यावी,...
महाराष्ट्र 
Read More...

शिवतीर्थावर शिवभक्त, शिवप्रेमींचा जल्लोष

सातारा -    छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान कर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे. हा क्षण अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे. यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा जागतिक...
महाराष्ट्र 
Read More...

बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई –  मंत्री उदय सामंत

मुंबई - ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांमध्ये भरती प्रक्रियेतील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पुनर्पडताळणी करण्याचे आदेश दिले जातील. तसेच मुंबई महापालिका आयुक्तांकडून बनावट दिव्यांग प्रमाणपत्राबाबत आढावा घेतला जाईल. बनावट प्रमाणपत्रास मान्यता देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी...
महाराष्ट्र 
Read More...

राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई - राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम (रिक्रुटमेंट रूल) सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील भरती १०० टक्के करणे, आदी उद्दिष्टे दिली आहेत. या उद्दिष्टपूर्तीनंतर रिक्त पदांची निश्चित माहिती समोर आल्यावर या...
महाराष्ट्र 
Read More...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई – ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी देखील आहे. आपण ज्ञानेश्वरांचे, शिवरायांचे, क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट वशंज नसलो, तरीही...
महाराष्ट्र 
Read More...

खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केले नाथांच्या पालखी रथाचे सारथ्य

जालना | प्रतिनिधी - जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी बुधवार (२ जुलै) शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांच्या पालखी रथाचे बार्शी तालुक्यातील अरण येथे दर्शन घेतले आणि नाथांच्या पालखी रथाचे सारथ्य केले. यावेळी त्यांनी नाथांच्या चरणी लीन...
महाराष्ट्र 
Read More...

Advertisement