Category
देश-विदेश
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
लखनऊत शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत हजारो पदाधिकार्यांनी घेतला दंगामुक्त उत्तर प्रदेशाचा संकल्प
Published On
By Yuva Aadarsh
लखनऊ । प्रतिनिधी - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे सरदार सेनेतर्फे आयोजित भव्य शिवराज्याभिषेक सोहळा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हजारो पदाधिकार्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने लोहिया सभागृहात संपन्न झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानवतावादी, धर्मसहिष्णू आणि न्यायप्रिय विचारांनी प्रेरित...
Read More...
गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर – निवडणूक आयोगाचा निर्णय
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई - भारत निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघांमध्ये आमदारांच्या मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे जागा रिकामी झाल्या आहेत
गुजरात : (१) कडी (अनुसूचित जाती): श्री. कर्सनभाई पंजाभाई सोलंकी...
Read More...
विद्यार्थी हित लक्षात घेऊन नॅक मुल्यांकनासाठी महाविद्यालयांना ६ महिन्यांची मुदतवाढ
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि महाविद्यालयांना संधी देण्यासाठी, महाविद्यालयांना नॅक (NAAC) मूल्यांकन किंवा पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी ६ महिन्यांची शिथिलता (मुदतवाढ) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील...
Read More...
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे ‘भूषण’…
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई, दि. १४: भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेतली हे महाराष्ट्रासाठी ‘भूषण’आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या वडिलांकडून सामाजिक कार्याचा वसा घेतलेले न्या. भूषण गवई सर्वोच्च न्यायालयातील...
Read More...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई, दि. ९ : भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More...
नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई, दि. 29 : भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झाला आहे. मात्र त्यासोबतच देशात अंध आणि दृष्टीबाधित लोकांची संख्या देखील फार मोठी आहे. सामाजिक व आर्थिक कारणांमुळे अंधत्वावर उपचार करू न शकणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी आहे. या सर्वांना...
Read More...
महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल
Published On
By Yuva Aadarsh
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली
२३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान
मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावा, लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद
मंत्रालयात विशेष कक्ष, महाराष्ट्र सदनातूनही समन्वय
मुंबई, दि. 24 : पहलगाम येथील दहशतवादी...
Read More...
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण, आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करण्यात येतील – गृहराज्यमंत्री योगेश कदम
Published On
By Yuva Aadarsh
बीड - सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करा, असे निर्देश गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. या प्रकरणात सहभाग सिद्ध झालेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही असेही ते म्हणाले.
श्री.कदम यांनी आज मस्साजोग येथे भेट...
Read More...
भारत निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांसोबत संवाद मोहीम
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई, दि. ०१: भारतीय निवडणूक आयोगाने देशभरात मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर राजकीय पक्षांसोबत संवाद साधण्याची मोठी मोहीम राबवली. आतापर्यंत एकूण २५ दिवसांच्या कालावधीत आणि ३१ मार्च २०२५ पर्यंत, देशभरामध्ये एकूण ४,७१९...
Read More...
खातेदारांची फसवणूक टाळण्यासाठी फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट सुरू करणार; आ. बबनराव लोणीकर यांच्या प्रश्नानंतर - मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई - ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने लोकांचे बुडवलेले पैसे परत करण्यासंदर्भात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. याबाबत स्वतः मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
या उत्तरादरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की ज्ञानराधा...
Read More...
वसुलीच्या नावाखाली वॉटर ग्रीडचे पाणी बंद करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंताला तात्काळ निलंबित करा -- माजी मंत्री आमदार वॉटर ग्रीडच्या पाणी पुरवठ्यावरून आक्रमक
Published On
By Yuva Aadarsh
होळी, धुलीवंदन, रमजान सारख्या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर रझाकारी खपवून घेणार नाही - माजी मंत्री आमदार वॉटर ग्रीडच्या पाणी पुरवठ्यावरून आक्रमक ; मतदारसंघातील ९० गावांच्या पाण्यासाठी धावून आले आमदार लोणीकर; गोदावरी खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकालाशी बोलून पाणी सुरू करण्याच्या दिल्या सूचना
Read More...
निवडणूक प्रक्रियेला बळकटी देण्यासाठी निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांसोबत चर्चा
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई, दि. ११ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) सर्व राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांना ३० एप्रिल २०२५ पर्यंत निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही अपूर्ण राहिलेल्या मुद्द्यांवर सूचना देण्याचे आमंत्रण दिले आहे. आयोगाने पक्षांना पाठवलेल्या पत्रामध्ये पक्षाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांसोबत परस्पर सोयीस्कर...
Read More...