Category
Farmer

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या

मुंबई -  राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पाऊस चांगला झाला असल्याने खतांची मागणी वाढण्याची शक्यता...
महाराष्ट्र 
Read More...

तलाठ्याने गैरव्यवहार करत सावंगी येथील शेतकर्‍यांना लाभापासून वंचित ठेवले

जाफ्रबाद । प्रतिनिधी - तालुक्यातील सावंगी येथे फेब्रुवारी 2024मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्ती गारपीट मुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. सावंगी येथील तात्कालीन तलाठी प्रभाकर शेंडेवाड यांनी गैरव्यवहार करत हेतुपुरस्कर शेतकर्‍यांना लाभापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.  यासंदर्भात जाफ्राबाद तहसिलदारांना...
जालना 
Read More...

शेतकर्‍यांनी ओळखपत्र क्रमांकासाठी ‘ग्रीस्टॅक’ मोबाईल पवर नोंदणी करावी - जिल्हाधिकारी

जालना । प्रतिनिधी - राज्यात दि.1 डिसेंबर 2024 पासून ग्रीस्टॅक योजना राबविण्यात येणार आहे. शासन निर्णयानूसार  शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी व शेतकर्‍यांना त्यांचे ओळख क्रमांक देण्याबाबतचे कामकाज मोहीम स्वरुपात राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी गुगल प्लेस्टोअरवरुन प डाऊनलोड...
जालना 
Read More...

जाफराबाद तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, शिवसेनेची मागणी तहसीलदार यांना निवेदन

टेंभुर्णी । जाफराबाद । प्रतिनिधी – जाफराबाद सह तालुक्यातील परिसरात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी निसर्गाच्या भरवश्यावर शेतात पेरणी करून एकप्रकारे जुगार खेळला असुन आता मात्र […]
जालना 
Read More...

आता बळीराजाची चिंता मिटली, बी बियाने मिळनार एकाच छताखाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २.८ लाख किसान समृध्दी केंद्राचे उदघाटन संपन्न जालना | प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दिनांक २७ जुलै २०२३ रोजी […]
देश-विदेश 
Read More...

टेंभुर्णीसह परिसरातील शेतकरी पाऊसाच्या प्रतिक्षेत; पेरणी सुरु

टेंभुर्णी । प्रतिनिधी – टेंभुर्णी सह परिसरातील शेतकरी राजाला पाऊसाची प्रतीक्षा लागली असून कधी येणार या कडे डोळे लाऊन बसले आहे. पहिला नक्षत्र कोरडा गेला […]
जालना 
Read More...

घन लागवड आणि घेर नियंत्रणातूनच कापसात क्रांती शक्य – बैनाडे

टेंभुर्णी । प्रतिनिधी – नुकताच ऍग्रो इंडिया गट शेती संघाचा 221 वा द्वादस मेळावा मौजे गाडेगव्हाण तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथे उत्साहात संपन्न झाला यावेळी […]
जालना 
Read More...

अन्नत्याग सत्याग्रहाला यश; लेखी आश्वसन, या भागातील शेतकर्‍यांना मिळणार अतिवृष्टीची मदत

टेंभुर्णी । प्रतिनिधी – तेरा जून पासून दोन दिवस सुरू असलेले मयुर बोर्डे यांचे अन्नत्याग सत्याग्रह लेखी आश्वासन पत्र स्वीकारल्यानंतर मागे घेण्यात आले.कृषी अधिकारी शिंदे […]
जालना 
Read More...

Latur; शेतकरीविरोधी कायदे पुस्तिकेचे 18 जूनला लातूर येथे प्रकाशन

Google News Follow Yuva Aadarsh लातूर । प्रतिनिधी – शेतकरी पारतंत्र्य दिनाच्या निमित्ताने शेतकरी संघटनेद्वारा लातूर येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात अमर हबीब लिखित ’शेतकरीविरोधी […]
महाराष्ट्र 
Read More...

Advertisement