Category
arun suryavanshi

जालन्यातील पत्रकारांना सामाजिक बांधीलकी; एआयचा वापर आणि सत्यतेची पडताळणी आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ; जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पत्रकार कार्यशाळेचे उदघाटन

जालना । प्रतिनिधी - गेल्या दोन वर्षांपासून जालना जिल्ह्यातील पत्रकारांना मी पाहतो आहे. येथे मोठ मोठी आंदोलने झाली, लोकसभा-विधानसभा निवडणुका झाल्या. येथील पत्रकारांनी वस्तुस्थिती मांडण्याचे काम केले. सकारात्मता पसरलेल असे वृत्त दिले. येथील पत्रकारांना सामाजिक बांधीलकी असल्याचे सांगत जिल्हाधिकारी डॉ....
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

Advertisement