Category
akshay gorantyal
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
चंद्रशेखर आझाद मैदानात शिवचैतन्य प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी महोत्सव 2025 भूमिपूजन सोहळा संपन्न; उत्सवातून राजकीय व सामाजिक एकतेचा संदेश
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी - जालन्यातील पारंपरिक आणि लोकप्रिय ठरलेला शिवचैतन्य प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी महोत्सव 2025 यंदा अधिक मोठ्या आणि भव्य स्वरूपात पार पडणार असल्याचे चित्र भूमिपूजन सोहळ्यातून स्पष्ट झाले. चंद्रशेखर आझाद मैदानावर पार पडलेल्या या विधीला शहरातील अनेक मान्यवर, राजकीय...
Read More...
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन – स्वागताध्यक्ष अक्षय गोरंटयाल
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी – साहित्यरत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जंयती निमित्त आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने दि. 1 ऑगस्ट गुरुवार रोजी जालना शहरात […]
Read More...
कैलासेसठ तुम आगे बढो… अक्षयभैय्या तुम संघर्ष करो… हम तुम्हारे साथ हैं… अंबड शहराला 12 एमएलडी पाणी देऊ नका; जनतेला नागरि सुविधा द्या – अक्षय गोरंटयाल; बॅनरबाजी, आंदोलनाचे फलीत काय?
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी – शहरातील पाणी प्रश्नासह स्वच्छ्ता आणि अन्य नागरी सुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी जालना पालिका प्रशासनाने येत्या 15 दिवसात सकारात्मक पाऊल उचलावे नसता आगामी […]
Read More...
आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी; धरणे आंदोलनाचे निमित्त; केवळ आरोप-प्रत्यारोपांमुळे शहराचे बकालपण दूर होणार का?
Published On
By Yuva Aadarsh
दीपक शेळकेजालना । प्रतिनिधी – शहरात स्वच्छता नाही, घंटा गाडी फिरत नाही, दुषित पाणी पुरवठा, पाणी पुरवठा विस्कळीत, पथदिवे रात्री बंद दिवसा सुरू अशा विविध […]
Read More...
काँग्रेसचे युवा नेते अक्षय गोरंटयाल यांचा महानगर पालिकेच्या कारभारावर हल्लाबोल; पाणी पुरवठा सुरळीत करण्यासह नागरी सुविधा तात्काळ पुरवा नसता तीव्र आंदोलन
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनीधी – शहरात स्वच्छता नाही, घंटा गाडीची घंटा वाजेना, पाणी पुरवठा विस्कळीत, दुषित पाणी पुरवठा, पथदिवे रात्री बंद दिवसा सुरू असा हास्यास्पद प्रकार […]
Read More...
शहरातील पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास बुधवारी धरणे आंदोलन करणार – अक्षय गोरंटयाल
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी – शहरातील पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करून जनतेला मुबलक व शुद्ध पाणी पुरवठा करावा नसता येत्या 31 जानेवारी बुधवार रोजी जालना शहर […]
Read More...
चांगल्या विचाराचा ठेवा संघटनेने जपन्याचा प्रयत्न करावा – माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर
Published On
By Yuva Aadarsh
विद्रोही पँथर सामाजिक विकास संघटनेच्या वर्धापन दिन उत्साहात साजरा जालना | प्रतिनिधी – सामाजिक संघटनेत काम करीत असतांना समाजाची कामे करावी लागतात. शिवाय आपल्याला कारणे […]
Read More...