Category
दीपक शेळके

पावसाचा बदलता चेहरा; दिलासा की धोक्याची घंटा?

दीपक शेळके  जालना - जिल्ह्यातील यंदाचा पावसाचा आलेख हा हवामानातील अस्थिरतेचे जिवंत उदाहरण म्हणता येईल. १५ सप्टेंबरपर्यंत पाऊस फक्त १०२ टक्के होता; म्हणजे सरासरीच्या थोडाच जास्त. पण पुढील पाच दिवसांत झालेल्या जोरदार सरींमुळे हा आकडा थेट ११६ टक्क्यांवर पोहोचला. एका...
संपादकीय 
Read More...

Advertisement