Category
ativrushti

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान; आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रशासनाला ७२ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

​जालना | प्रतिनिधी - मराठवाड्यासह जालना जिल्ह्यातील परतुर विधानसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः कापूस आणि सोयाबीन ही मुख्य पिके उद्ध्वस्त झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा: शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची ग्वाही

​आमदार लोणीकर यांच्या या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे दुःख समजून घेणारे ते महाराष्ट्रातील एकमेव आमदार असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.
जालना 
Read More...

तहसील कार्यालयाकडून गावनिहाय याद्या जाहीर; अतिवृष्टीच्या अनुदानासाठी ई-केवायसी करावी

जालना :  अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदान वाटपामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आधार बँक खाते लिंक नसणे, आधार इनॲक्टीव्ह असणे या कारणामुळे पेमेंट नाकारलेल्या […]
जालना 
Read More...

Advertisement