Category
mp dr kalyan kale

खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केले नाथांच्या पालखी रथाचे सारथ्य

जालना | प्रतिनिधी - जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी बुधवार (२ जुलै) शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांच्या पालखी रथाचे बार्शी तालुक्यातील अरण येथे दर्शन घेतले आणि नाथांच्या पालखी रथाचे सारथ्य केले. यावेळी त्यांनी नाथांच्या चरणी लीन...
महाराष्ट्र 
Read More...

जालना ड्रायपोर्ट उदघाटन म्हणजे... ती पंतप्रधानांची फसवणूक - खा. डॉ. काळे

  जालना । प्रतिनिधी- येथील 425 एकरवरील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याचे सांगत वर्षभरापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंतही हे काम पुर्ण झाले नसून यास अजूनही सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे खा....
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

भाजपाने जनादेश खरेदी केला; कुणाल चौधरी यांचा गंभीर आरोप; महायुतीचे सरकार जाती धर्मात दरी निर्माण करत आहे; दोन दिवसीय सद् भावना पदयात्रा

सद् भावना यात्रेत जनता ताकद दाखवेलकाँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या संकल्पनेतून येत्या 8 व 9 मार्च रोजी सद्भावना पदयात्रा काढण्यात येणार असून या पदयात्रेत वीस ते पंचवीस हजारांवर जनता सहभागी होणार असल्याचा दावा करत या यात्रेत जनता...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

शेतकर्‍यांना योग्य मोबदला न मिळाल्यास प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणार - खा. डॉ. काळे

जालना । प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने जालना जिल्ह्यात खरपुडी येथे सिडकोने नवीन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला असून, या संदर्भात मागील काही वर्षांत विविध प्रशासकीय आणि आर्थिक टप्प्यांवर निर्णय घेतले गेले आहेत. तथापि, या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत....
महाराष्ट्र 
Read More...

सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी आक्रमक; संसदेत निदर्शने

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी शासनाच्या वेळकाढूपणामुळे अडचणीत सापडले आहेत. राज्यातील ‘नाफेड’च्या माध्यमातून सोयाबीन खरेदी सुरू असली तरी, अनेक शेतकर्‍यांचा अद्यापही सोयाबीन खरेदी करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.राज्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन...
देश-विदेश 
Read More...

कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी खासदार डॉ. काळे आक्रमक; केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना दिले निवेदन

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील लाखो शेतकर्‍यांचा कापूस अजूनही घरात पडून आहे, कारण भारतीय कापूस महामंडळ (उउख) कडून खरेदी केंद्रे अनियमितरित्या चालवली जात आहेत. यामुळे शेतकर्‍यांना खाजगी व्यापार्‍यांकडून कमी दरात कापूस विकावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. कल्याण काळे यांनी...
देश-विदेश 
Read More...

मनोज जरांगे यांचे उपोषण सोडविण्यासाठी खा काळे यांचे अजित पवारांना निवेदन

जालना । प्रतिनिधी - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले असून नुकतीच खा. काळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर तातडीने खा. डॉ कल्याण काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना...
महाराष्ट्र 
Read More...

Advertisement