Yuva Aadarsh

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन; दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन

जालना | प्रतिनिधी - मागील काही दिवसांपासून जिल्हाभर प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होवून जिल्ह्यासह जालना शहरातील नागरिकांचेजनजीवन अत्यंत विस्कळीत झाले आहे. अशी परिस्थिती असतांना आज २७ सप्टेंबर  रोजी पुन्हा...
ब्रेकींग न्यूज... 
Read...

अस्मानी संकटाची छाया; जालन्यात रेड अलर्ट जारी, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे नागरिकांना आवाहन; आमदार बबनराव लोणीकर व आमदार अर्जुनराव खोतकर यांनीही केली काळजी घेण्याची विनंती

जालना | प्रतिनिधी - जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून, प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील २४ ते ४८ तासांमध्ये अजूनही अतिवृष्टीची...
ब्रेकींग न्यूज... 
Read...

आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

जालना | प्रतिनिधी - काही दिवसापासून जालना शहर व परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीने जालना शहरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांसह अनेक शाळकरी विद्यार्थ्यांचेही पाठ्यपुस्तके व शालेय साहित्य खराब झाल्याने मोठे शैक्षणिक नुकसान...
जालना 
Read...

हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे शिक्षण उपनिरीक्षक भारत पालवे यांचा सत्कार

छत्रपती संभाजीनगर: विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनने नवनियुक्त शिक्षण उपनिरीक्षक भारत पालवे यांचा सत्कार आयोजित केला.भारत पालवे साहेब यांची नियुक्ती शिक्षण उपनिरीक्षक पदी...
महाराष्ट्र 
Read...

जालना महानगरातील मुसळधार पावसामुळे झोपडपट्टीतील नागरिक संकटात; तय्यब बापु देशमुख यांच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन

जालना  । प्रतिनिधी -   जालना जिल्ह्यात 15 सप्टेंबर 2025 रोजी मुसळधार पावसामुळे शहरातील झोपडपट्टी निवासी नागरिकांचे अनेक घर उद्ध्वस्त झाले. यामुळे गोरगरीब, मोलमजुरी, छोटे व्यापारी यांचे घर व सामग्री निवेदनातील...
जालना 
Read...

“हर भारतीय का बँक आणि भारतीयांनाच त्रास”? RBI ने लक्ष घालण्याची मागणी

जालना | प्रतिनिधी - शासनाने केवायसी (KYC) प्रक्रियेबाबत नवीन निर्णय काढला असून त्यानुसार सर्व खातेधारकांनी आपली माहिती अद्ययावत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु जालना शहरातील स्टेट बॅंक ऑफ इंडिया...
महाराष्ट्र 
Read...

मनपाचं आता असं झालयं आपलं ठेवा झाकून अन् जनतेचे पहा वाकून... रिकाम्या प्लॉटवरील पाणी; महापालिकेची अनोखी जनसेवा!

जालना । प्रतिनिधी - अर्जुननगर येथील जॉन्सन पाखरे यांच्या मालकीच्या रिकाम्या प्लॉटवर पावसामुळे पाणी साचले. या पाण्याचा निचरा करण्याऐवजी महापालिका प्रशासनाने नागरिकालाच 1 लाख 15 हजार रुपयांचा खर्च दाखवून त्याची...
ब्रेकींग न्यूज... 
Read...

रक्षकच बनताहेत भक्षक; चोरी 1.75 लाखाची दाखवली फक्त 25 हजारांची ?

जालना | प्रतिनिधी - कायद्याचे रक्षकच कायद्याचे खुनी ठरत असल्याचे आणखी एक धक्कादायक उदाहरण जालना शहरात उघड झाले आहे. मस्तगड येथील मंमादेवी शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये 21 सप्टेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी...
ब्रेकींग न्यूज... 
Read...

पावसाचा बदलता चेहरा; दिलासा की धोक्याची घंटा?

दीपक शेळके  जालना - जिल्ह्यातील यंदाचा पावसाचा आलेख हा हवामानातील अस्थिरतेचे जिवंत उदाहरण म्हणता येईल. १५ सप्टेंबरपर्यंत पाऊस फक्त १०२ टक्के होता; म्हणजे सरासरीच्या थोडाच जास्त. पण पुढील पाच दिवसांत...
संपादकीय 
Read...

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा; खासदार डॉ. कल्याण काळे लवकरच उपोषणस्थळी भेट देणार

​जालना, (प्रतिनिधी) - धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आता काँग्रेस पक्षानेही पाठिंबा जाहीर केला आहे. या मागणीसाठी १७ सप्टेंबरपासून आमरण...
जालना 
Read...

जालन्याचा नकुल काफरे बृहन्मुंबई महानगरपालिकेत वरिष्ठ स्टेनोग्राफर पदावर...

जालना | प्रतिनिधी - जालन्याच्या नकुल अर्जुन काफरे यांनी परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर शासकीय सेवेत यश मिळवत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात वरिष्ठ स्टेनोग्राफर म्हणून नियुक्ती मिळवली आहे. त्यांच्या...
महाराष्ट्र 
Read...

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान; आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रशासनाला ७२ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

​जालना | प्रतिनिधी - मराठवाड्यासह जालना जिल्ह्यातील परतुर विधानसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः कापूस आणि सोयाबीन ही मुख्य पिके उद्ध्वस्त झाली...
ब्रेकींग न्यूज... 
Read...