Yuva Aadarsh
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read...
जालना झाली ’सेल्फी सिटी’: कैलास गोरंट्याल यांच्या भव्य प्रवेशाने शहर भाजपामय; ’न भूतो न भविष्यती’ अशी स्वागत रॅली!
Published On
By Yuva Aadarsh
दीपक शेळकेजालना । - राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात सध्या पक्षप्रवेशाचे वारे वाहत असताना अनेक नेते एका पक्षातून दुसर्या पक्षात जात असल्याचे चित्र अवघा देश पाहतो आहे. मात्र, आज शनिवार...
Read...
आमचं ठरलंय... सेठ जिथं, आम्ही तिथं! काँग्रेस पदाधिकार्यांचा निर्णय; काँग्रेसला रामराम, कैलास गोरंट्याल यांचा 31 जुलै रोजी भाजप प्रवेश निश्चित
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी - राजकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा असलेली घडामोड अखेर स्पष्ट झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कैलास गोरंट्याल 31 जुलै रोजी भारतीय जनता पक्षात
आज...
Read...
“दोन दिवसांचा उजेड, आणि मग पुन्हा अंधार!” ; जालना महावितरणचा 'शॉर्ट सर्किट' कारभार; आमदारांच्या दणक्याचं लाईफ स्पॅन दोन दिवस?
Published On
By Yuva Aadarsh
जालना | प्रतिनिधी - जालना शहरात वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावरून नागरिक अक्षरशः अंधारात रमले आहेत. एकीकडे महावितरणचे अधिकारी 'लाइनमध्ये आहे, साहेब' हेच पुन्हा पुन्हा सांगताना थकत नाहीत, तर दुसरीकडे आ. अर्जुनराव खोतकर...
Read...
जालन्यात गोरंट्यालांचा भाजपकडे झुकाव! खोतकरांची चिंता वाढणार ! – भाजपकडून जालना महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय?
Published On
By Yuva Aadarsh
जालना | प्रतिनिधी - जालन्याच्या राजकारणात गेल्या आठवडाभरापासून माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे, येत्या दोन तीन दिवसात गोरंट्याल हे अधिकृत रित्या भाजपची माळ...
Read...
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर-शेगाव दिंडीतील भाविकांसाठी दोन दिवसीय आरोग्य शिबिर; 274 भाविकांची तपासणी;
Published On
By Yuva Aadarsh
जालना | प्रतिनिधी - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर ते शेगाव जाणाऱ्या भाविक दिंडीसाठी दोन दिवसीय आरोग्य व सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर मुख्यमंत्री सहायता निधी...
Read...
जालन्यातील पत्रकारांना सामाजिक बांधीलकी; एआयचा वापर आणि सत्यतेची पडताळणी आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ; जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पत्रकार कार्यशाळेचे उदघाटन
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी - गेल्या दोन वर्षांपासून जालना जिल्ह्यातील पत्रकारांना मी पाहतो आहे. येथे मोठ मोठी आंदोलने झाली, लोकसभा-विधानसभा निवडणुका झाल्या. येथील पत्रकारांनी वस्तुस्थिती मांडण्याचे काम केले. सकारात्मता पसरलेल असे...
Read...
मंठा तालुक्यात मुसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान ; – शिवश्री बाळासाहेब खवणे यांची तहसीलदारांना तातडीच्या मदतीची मागणी
Published On
By Yuva Aadarsh
मंठा | प्रतिनिधी - मंठा तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचा मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला असून, अनेक गावांतील उगवती पिके वाहून गेली, शेतजमिनी खरडून गेल्या आणि शेतकरी आर्थिक अडचणीत...
Read...
"तुमचं टाळकं ठिकाणावर आणलं आहे" – खोतकर यांची आक्रमक भूमिका; ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे (बोर्डीकर) यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यात वीजविषयक आढावा बैठक
Published On
By Yuva Aadarsh
खोतकरांचा महावितरण कंपनीवर घणाघात; ठेकेदारांनाही झणझणीत फैलावर
ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे (बोर्डीकर) यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यात वीजविषयक आढावा बैठक
जालना - जालना जिल्ह्यातील वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रश्नावर आज...
Read...
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे पत्रकारांसाठी दि.22 रोजी कार्यशाळा; कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन
Published On
By Yuva Aadarsh
जालना - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आज मंगळवार, दि.22 जूलै, 2025 रोजी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल सभागृहात सकाळी 10 वाजता...
Read...
अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरातून राज्याच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १६ विधेयके मंजूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकासह महत्त्वाची १६ विधेयके मंजूर करण्यात आली. तसेच अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरामध्ये महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे. सर्व निर्णय,...
Read...
बघ्याची भूमिका सोडा, शेतकर्यांच्या जिवाशी खेळ थांबवा!
Published On
By Yuva Aadarsh
दीपक शेळके
जालना - समृध्दी महामार्गामुळे जालना जिल्ह्यातील शेकडो शेतकर्यांच्या जमिनी गेल्या. त्यांच्या घराच्या व गार्हाण्याच्या जागा उद्ध्वस्त झाल्या. या बदल्यात सरकारने दिली आश्वासने आणि नुकसानभरपाईच्या गोष्टी अजूनही हवेतच विरून...
Read...
तत्कालीन न.प. जालनाच्या शेवटच्या सभेतील आयत्या वेळी घेण्यात आलेल्या नियमबाह्य विषयाची चौकशी करा - अर्जुनराव खोतकर
Published On
By Yuva Aadarsh
जालना - तत्कालीन नगरपालिकेत अध्यक्षिने शेवटच्या सभेत आयत्या वेळेचे शेकडो बेकायदा विषय घेण्यात आले असून ते नियमबाह्य आहेत. नियमानुसार केवळ तीन विषय घेता येतात. याबाबत संबंधित मंत्रीमहोदयांकडे तक्रार केल्यानंतर
सत्यता...
Read...