Category
dilip rathi
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
शेतकर्यांच्या आंदोलनाचे अब तक छप्पन्न! तर शासन-प्रशासनाचे पहिले पाढे पंचावन्न!!; खोतकर साहेब... अधिवेशनापुर्वी प्रशासकीय कामकाजाचा फक्त एक दिवस शिल्लक, काय तो सोक्ष-मोक्ष लावा - राठी
Published On
By Yuva Aadarsh
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असून, तत्पुर्वी प्रशासकीय कामकाजाचा उद्या शुक्रवारी (ता. 27) फक्त एकच दिवस उरला असून, खोतकर साहेब... आपण दिलेल्या आश्वासनानुसार चुकांची दुरुस्ती आणि रास्त मुल्यांकनाबाबतचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे सर्व संबंधित अधिकार्यांची बैठक बोलावून काय तो सोक्ष-मोक्ष लावा. त्यातल्या त्यात सर्वात जास्त घाण व अक्षम्य चुका करुन ठेवणार्या भूमिलेख विभागाच्या संबंधित अधिकार्यांची मनमानी सुरुच असल्याने त्यांना समक्ष बोलावून घेत त्यांची कानउघाडणी करीत बाधीत शेतकर्यांच्या क्षेत्रातील तफावत दुर करायला भाग पाडा, अशी मागणी श्री. राठी यांनी यावेळी केली.
Read More...
जास्त नको रास्त पाहिजे - दिलीप राठी; आत्मदहनाच्या ईशार्याला गांभीर्याने घ्या, अन्यथा देशात जालना वेगळ्या मुद्द्यांवर गाजेल; आंदोलक शेतकर्यांचा ईशारा
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी - समृद्धी महामार्ग बाधित शेतकर्यांनी आत्मदहनाचा ईशारा देऊन दहा दिवस उलटत आहेत, मात्र, आत्मदहनाच्या ईशार्याला शासन गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. या ईशार्यानंतर आंदोलनस्थळी साधा एक पोलीस कर्मचारी सुद्धा हजर नसल्याची शोकांतिका शेतकरी दिलीप राठी यांनी...
Read More...