Category
mla arjunrao khotkar

शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे अब तक छप्पन्न! तर शासन-प्रशासनाचे पहिले पाढे पंचावन्न!!; खोतकर साहेब... अधिवेशनापुर्वी प्रशासकीय कामकाजाचा फक्त एक दिवस शिल्लक, काय तो सोक्ष-मोक्ष लावा - राठी

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असून, तत्पुर्वी प्रशासकीय कामकाजाचा उद्या शुक्रवारी (ता. 27) फक्त एकच दिवस उरला असून, खोतकर साहेब... आपण दिलेल्या आश्वासनानुसार चुकांची दुरुस्ती आणि रास्त मुल्यांकनाबाबतचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे सर्व संबंधित अधिकार्‍यांची बैठक बोलावून काय तो सोक्ष-मोक्ष लावा. त्यातल्या त्यात सर्वात जास्त घाण व अक्षम्य चुका करुन ठेवणार्‍या भूमिलेख विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांची मनमानी सुरुच असल्याने त्यांना समक्ष बोलावून घेत त्यांची कानउघाडणी करीत बाधीत शेतकर्‍यांच्या क्षेत्रातील तफावत दुर करायला भाग पाडा, अशी मागणी श्री. राठी यांनी यावेळी केली.
ब्रेकींग न्यूज...  जालना 
Read More...

जनतेला त्रास न होता भूमाफियांना कडक शासन करू - चंद्रशेखर बावनकुळे; जालन्यातील 553 व 558, 559, 560 सर्व्हे नंबर बाबत आ. खोतकर यांची विधानसभेत लक्षवेधी 

मुंंबई - जालना शहरात चुकीचे व खोटे दस्ताऐवज निर्माण करून 558, 559, 560 हे बोगस सर्व्हे नंबर निर्माण केले बाबत आमदार अर्जुनराव खोतकर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. यावर जनतेला त्रास न होता भूमाफियांना कडक शासन करु असे आश्‍वासन मंत्री चंद्रशेखर...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

शासनाने मान्य केलेल्या प्रकल्पाच्या श्रेयवादापेक्षा उघड्यावर पडणार्‍या गरिबांकडेही लक्ष द्या... आजी - माजी आमदार मनपाच्या अतिक्रमण-शहर विद्रुपिकरणावरील दुटप्पी भूमिकेवर बोलणार का?

दीपक शेळके जालना - शासकीय वैद्यकिय महाविद्यालय असो अथवा नुकताच पन्नास कोटी रुपये मंजुर झालेला सौर ऊर्जा प्रकल्प असो शासनाने मान्य केलेल्या अशा प्रकल्पावरून आजी माजी आमदार श्रेयवादासाठी पुढे येत आहेत. तर दुसरीकडे जालना शहर महानगर पालिका अतिक्रमण धारकांवर कारवाई...
महाराष्ट्र  देश-विदेश 
Read More...

सौर ऊर्जा प्रकल्प; श्रेयवादावरून पुन्हा आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली;

जालना । प्रतिनिधी - येथे शंभर कोटी रुपये खर्चाच्या सौर ऊर्जा प्रकल्पास मिळालेली मंजुरी ही आपण आमदार असतांना केलेल्या पाठपुराव्याचे यश असल्याचा दावा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला असून विद्यमान आमदार हे आयत्या पीठावर रेघोट्या ओढण्याचे प्रयत्न करत असल्याचा...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

लाडक्या बहिणींना मार्चच्या बजेटमध्ये एकवीसशे रु.चा निर्णय होणार!; आ. अर्जुनराव खोतकर यांना विश्‍वास; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याविषयीची ओढ आणि प्रेम 25 जानेवारीला जाणवेल, आझाद मैदानावर विशाल मेळाव्याचे आयोजन

जालना । प्रतिनिधी - येत्या मार्च 2025 च्या बजेटमध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय होणार असल्याचा विश्‍वास आमदार अर्जुनराव खोतकर यांनी येथे व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 25 जानेवारी 2025 रोजी जालना दौर्‍यावर येत असून आझाद मैदानावर लाडकी...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

जो कायद्यात राहील ; तो फायद्यात राहील - प्रा. कमळे ; ऑनलाईन पत्रकारितेमुळे मक्तेदारी संपुष्टात आली - डॉ प्रभु गोरे

जालना । प्रतिनिधी -  बदलत्या काळानुसार देश आणि समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत, सामाजिक प्रश्‍न, समस्या मांडतानांच पत्रकारांनी समाजाला नवी दिशा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील आमदारांनी आज येथे व्यक्त केली. दर्पण दिनानिमित्त सोमवार (दि 6) रोजी प्रेस कॉन्सील...
जालना 
Read More...

जालन्यातील पत्रकारांनी लोकशाही जीवंत ठेवण्याचे काम केले - गोरंट्याल

जालना । प्रतिनिधी -  बदलत्या काळानुसार देश आणि समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत, सामाजिक प्रश्‍न, समस्या मांडतानांच पत्रकारांनी समाजाला नवी दिशा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील आमदारांनी आज येथे व्यक्त केली. दर्पण दिनानिमित्त सोमवार (दि 6) रोजी प्रेस कॉन्सील...
महाराष्ट्र 
Read More...

पत्रकारांच्या सहकार्यामुळे मी आमदार - आ. नारायण कुचे

जालना । प्रतिनिधी - बदलत्या काळानुसार देश आणि समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत, सामाजिक प्रश्‍न, समस्या मांडतानांच पत्रकारांनी समाजाला नवी दिशा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील आमदारांनी आज येथे व्यक्त केली. दर्पण दिनानिमित्त सोमवार (दि 6) रोजी प्रेस कॉन्सील...
महाराष्ट्र 
Read More...

पत्रकार चतुर; मी पत्रकारांकडूनच शिकतो आहे - आमदार संतोष दानवे

जालना । प्रतिनिधी -  बदलत्या काळानुसार देश आणि समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत, सामाजिक प्रश्‍न, समस्या मांडतानांच पत्रकारांनी समाजाला नवी दिशा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील आमदारांनी आज येथे व्यक्त केली. दर्पण दिनानिमित्त सोमवार (दि 6) रोजी प्रेस कॉन्सील...
महाराष्ट्र 
Read More...

पत्रकारांच्या हितासाठी सदैव तत्पर राहणार - आ. बबनराव लोणीकर; हजारोंवर हायवा अवैध वाळु वाहतुक सुरु, प्रशासन लक्ष देत नसल्याची व्यक्त केली खंत

जालना । प्रतिनिधी - बदलत्या काळानुसार देश आणि समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत, सामाजिक प्रश्‍न, समस्या मांडतानांच पत्रकारांनी समाजाला नवी दिशा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील आमदारांनी आज येथे व्यक्त केली. दर्पण दिनानिमित्त सोमवार (दि 6) रोजी प्रेस कॉन्सील...
महाराष्ट्र 
Read More...

स्वातंत्र्याच्या लढ्यापासून समाजसुधारणेत पत्रकारांचे मोठे योगदान - आ. अर्जुनराव खोतकर

जालना । प्रतिनिधी - बदलत्या काळानुसार देश आणि समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत, सामाजिक प्रश्‍न, समस्या मांडतानांच पत्रकारांनी समाजाला नवी दिशा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील आमदारांनी आज येथे व्यक्त केली. यावेळी पीसीएम जिल्हारत्न पुरस्काराने विजयकुमार सकलेचा यांना सन्मानित...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

Advertisement